काँग्रेस सत्तेत आल्यास देशाचे विभाजन : पंतप्रधान मोदी
कल्याण/नाशिक; पुढारी वृत्तसेवा : केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास ते देशाचे विभाजन करतील, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण येथील सभेत बोलताना व्यक्त केली. मोदी यांच्या नाशिकमधील पिंपळगाव बसवंतसह कल्याण येथे बुधवारी सभा झाल्या. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान, घाटकोपर येथे त्यांचा रोड शोही झाला. कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत …