नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुन्या पेन्शनसाठी संपावर गेलेल्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी शेतकर्यांप्रति मदतीचा हात पुढे करत बांधावर जाऊन नुकसानीचे आकडे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चार दिवसांपासून ठप्प असलेल्या पीकपंचनाम्यांच्या कामाला गती मिळाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे 5 हजार हेक्टरवरील पिकांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा …
The post नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान appeared first on पुढारी.