सरकारची निर्यातबंदी, तर आमची शेतमाल बाजार बंदी

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शेतीमालाच्या बाजारभावात वाढ होताच केंद्र सरकार हस्तक्षेप करून दर पाडले, या विरोधात शेतकऱ्यांनी एकत्र यायलाच हवे, अशी हाक देत राज्यभरातील विविध शेतकरी संघटना व विविध पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत शेतकरी संघर्ष समिती स्थापन करत लढा उभारण्याचा निर्धार केला केला. त्यानुसार येत्या ८ जानेवारीपासून कोणताही शेतमाल विक्रीसाठी न आणता …

The post सरकारची निर्यातबंदी, तर आमची शेतमाल बाजार बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारची निर्यातबंदी, तर आमची शेतमाल बाजार बंदी

सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी काश्मीरमधील बाबा अमरनाथ यात्रा पूर्ण करत पाच किलो कांदा प्रसाद बाबा अमरनाथ यांना अर्पण करत, कांदा आयात-निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे..! अशी प्रार्थना केली. नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे हे अमरनाथ यात्रेसाठी सोबत पाच …

The post सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना

नाशिक : कांदा घसरणीवरून ना. भारती पवार यांना घेराव

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील शिरसगावला जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना घसरलेल्या कांदा दरावरून शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी घेराव घातला. कांदादरावरून त्यांना शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच असून, सरकार याप्रश्नी चालढकल करत असल्याचा आरोप करीत पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांनी घेराव …

The post नाशिक : कांदा घसरणीवरून ना. भारती पवार यांना घेराव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा घसरणीवरून ना. भारती पवार यांना घेराव

नाशिक : भाव कोसळले; शेतकर्‍यांचा सवाल : तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं?

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा बाजार समिती तसेच किरकोळ बाजारात कांद्यापाठोपाठ जवळपास सर्वच भाजीपाल्यांच्या भावात मोठी घसरण झाली. सर्वांत मोठी घसरण मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर आणि टोमॅटोची झाली आहे. मेथीला शेकडा 100 ते 250 रुपये, कोथिंबीरला शेकडा 150 ते 200 रुपये, तर टोमॅटोला प्रतिक्विंटल 600 इतकाच भाव मिळत आहे. परिणामी, कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव …

The post नाशिक : भाव कोसळले; शेतकर्‍यांचा सवाल : तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाव कोसळले; शेतकर्‍यांचा सवाल : तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं?

सरकार बदललं आहे, नाशिक देखील बदललेलं पाहायला मिळेल : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी ऑनलाइन  151 वर्ष नाशिकला पूर्ण होत आहे. राज्यातील महत्वाचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. प्रभू रामचंद्रांच्या, संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. नाशिक हे पवित्र तिर्थक्षेत्र आहेच त्यासोबतच अनेक गडकिल्ले नाशिकमध्ये आहेत. स्वराज्य रक्षणासाठी महत्वाचे केंद्रबिंदू म्हणून नाशिकचे महत्व होते. अशा ऐतिहासिक महत्व राखणा-या नाशिकने गेल्या अऩेक वर्षात आपली मूळं जपत …

The post सरकार बदललं आहे, नाशिक देखील बदललेलं पाहायला मिळेल : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading सरकार बदललं आहे, नाशिक देखील बदललेलं पाहायला मिळेल : मुख्यमंत्री

भाजपने लॉकडाऊनच्या संधीत सरकारे पाडली : नाना पटोले

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावेळी पवित्र गंगा नदीत अनेक मृतदेह तरंगत होते, असा अहवाल केंद्रीय समितीने दिलेला आहे. कोरोनाच्या लाटेत केंद्र सरकारने कडक लॉकडाऊन देशावर लादले. या काळात सर्वांना दिवे पेटवायला लावले आणि त्याच संधीचा फायदा घेत केंद्र सरकारने कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र या राज्यांतील …

The post भाजपने लॉकडाऊनच्या संधीत सरकारे पाडली : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपने लॉकडाऊनच्या संधीत सरकारे पाडली : नाना पटोले