फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्र वगळला
नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे टोळीतील खासदार खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येऊच शकत नाही, असा दावा करत महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणामुळेच भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत महाराष्ट्राला स्थान मिळू शकले नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे केली. नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांचे ठाकरे गटाच्या नूतन …
The post फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्र वगळला appeared first on पुढारी.