कांदा निर्यात शुल्कवाढीचा निर्णय शेतकरी हिताचा: डॉ. भारती पवार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांदा प्रश्नावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे दिसत आहे. कांदा निर्यात शुल्कवाढीचा निर्णय शेतकरी, ग्राहक हिताचा असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे. तर, या निर्णयामुळे कांद्याचे दर पडायला सुरुवात झालेली आहे, असे वक्तव्य राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. …
The post कांदा निर्यात शुल्कवाढीचा निर्णय शेतकरी हिताचा: डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.