नाशिक : धरणसाठ्यात यंदा चार टक्के तूट, प्रमुख प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे ढग जमा झालेले असताना धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये सध्या २७ टक्के उपयुक्त साठा शिल्लक असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत साठ्यात ४ टक्के तूट आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपुष्टात आला असताना जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला नाही. विशेष करून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर नसल्याने …

The post नाशिक : धरणसाठ्यात यंदा चार टक्के तूट, प्रमुख प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धरणसाठ्यात यंदा चार टक्के तूट, प्रमुख प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणी

नाशिक : धरणांवर आभाळमाया, २४ तासांत पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून त्याचा फायदा धरणांना होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात तीन टक्क्यांची वाढ होऊन तो २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मान्सूनने जिल्ह्यात यंदा उशिरा आगमन केले. लांबलेल्या मान्सूनमुळे सर्वत्र चिंतेचे ढग तयार झाले असताना, २९ जूनपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. सर्वदूर हजेरी …

The post नाशिक : धरणांवर आभाळमाया, २४ तासांत पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धरणांवर आभाळमाया, २४ तासांत पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ

नाशिक : ऑक्टोबरच्या मध्यात १२ धरणांचा विसर्ग कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या वर्षी पावसाने कृपावृष्टी केल्याने जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये काठोकाठ पाणीसाठा झाला आहे. धरणांमध्ये सध्या ६५ हजार ३८० दलघफू साठा आहे. तूर्तास पावसाने विश्रांती घेतली असली, तरी उपलब्ध पाणीसाठा बघता ऑक्टोबरच्या मध्यात निम्म्या धरणांमधील विसर्ग कायम आहे. सोलापूर : रेल्वेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादी ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाला अटक …

The post नाशिक : ऑक्टोबरच्या मध्यात १२ धरणांचा विसर्ग कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऑक्टोबरच्या मध्यात १२ धरणांचा विसर्ग कायम

नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्याचा जोर अधिक आहे. त्यामुळे धरणांच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. दारणाचा विसर्ग 9 हजार 596, तर कडवामधून 2250 क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा 87 टक्क्यांवर पोहोचला आहे. Urvashi Rautela : ऋषभ …

The post नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ