…तर मोंदीना पळून जावे लागेल, नाशिकमधून राहुल गांधीचा हल्लाबोल
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भारतात आदिवासी, दलित, मागासवर्गीय लोकांची संख्या सर्वाधिक आहेत. मात्र महत्वाच्या ठिकाणी या जातीतील लोकांना स्थान नाही. त्यामुळे मी जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकतर जनगणना करावी लागेल किंवा पळून जावे लागेल, असे काँग्रेस नेते व खा. राहुल गांधी म्हणाले. शालिमार येथे झालेल्या चौकसभेत खा. गांधी बोलत होते. …
The post ...तर मोंदीना पळून जावे लागेल, नाशिकमधून राहुल गांधीचा हल्लाबोल appeared first on पुढारी.