फडणवीसांच्या शब्दानंतरही लेखी आश्वासनावर ‘बिऱ्हाड’ ठाम
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शासनदरबारी विविध मागण्यांसंदर्भात नंदुरबार येथून प्रयाण केलेला बिऱ्हाड मोर्चा रविवारी (दि. १७) नाशिकच्या वेशीवर धडकला. यादरम्यान, नागपूरला शासनाशी चर्चेसाठी गेलेल्या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोन दिवसांत धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन लेखी आश्वासनाचे पत्र घेऊन येतील, असे सांगत, मोर्चा स्थगित करण्याची विनंती केली होती. मात्र, लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, अशी …
The post फडणवीसांच्या शब्दानंतरही लेखी आश्वासनावर 'बिऱ्हाड' ठाम appeared first on पुढारी.