न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार; पारलिंगी समुदायाची भूमिका

जळगाव : तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारलिंगी-समलैंगिक समुदायाच्या न्याय्यहक्कांसाठी राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका तृतीयपंथीयांनी घेतली आहे. तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीतर्फे सोमवारपासून (दि. ३०) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य समन्वयक शामिभा पाटील, पार्वती जोगी गुरू (धुळे), मयूरी आळेकर (कोल्हापूर) यांच्या …

The post न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार; पारलिंगी समुदायाची भूमिका appeared first on पुढारी.

Continue Reading न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार; पारलिंगी समुदायाची भूमिका

Jalgaon News : रेल्वे प्रवासात दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा l सुरत ते झारखंड रेल्वे प्रवासात दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. झारखंड येथील रहिवाशी हुमायू अन्सारी (वय-३०) हे आपल्या पत्नी गुडीया अन्सारी यांच्यासह गुजरात राज्यातील सुरत येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला आहे. लग्न झाल्यापासून १० वर्षापर्यंत दांपत्याला …

The post Jalgaon News : रेल्वे प्रवासात दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon News : रेल्वे प्रवासात दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

नोकरीचा पहिलाच दिवस, पण काळाने घात केला

जळगाव : येथील एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीत कामावर आलेल्या तरुणाला इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला आहे. तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. (Jalgaon News) मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यातील शेलगाव येथील राहुल दरबार राठोड (वय 22) हा जळगावच्या फातिमानगर येथे राहत होता. तो सोमवारी एमआयडीसीतील एका प्लास्टिक कंपनीत कामाला रुजू झाला होता. कंपनीतील मशीनमध्ये काम करत …

The post नोकरीचा पहिलाच दिवस, पण काळाने घात केला appeared first on पुढारी.

Continue Reading नोकरीचा पहिलाच दिवस, पण काळाने घात केला

जळगाव : जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे फोटो उलटे लावून मोर्चा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; जळगाव जिल्ह्यातील केळी पिक उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात शिंगाडा मोर्चा काढला. जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे फोटो बॅनरवर उलटे लावून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केळी पिक विमा कंपनीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. …

The post जळगाव : जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे फोटो उलटे लावून मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे फोटो उलटे लावून मोर्चा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करा; गिरीश महाजन

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तत्काळ दखल घेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी …

The post नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करा; गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करा; गिरीश महाजन

राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ४० अंशावर आला होता. मात्र आज गुरुवारी राज्यातील सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. (Highest Temperature) जिल्ह्यात सोमवार (ता. ८) पासून तापमान वाढण्यास सुरवात झाली …

The post राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात जळगाव सर्वाधिक हॉट; जळगावात ४४.८ अंश तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद

Jalgaon : हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. पाणी वेगाने वाहू लागल्याने हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे दर सेकंदाला धरणातून २४ हजार ५०९ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. तापी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या …

The post Jalgaon : हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले