३२ जणांचे बळी घेतले, ते ५० वृक्ष हटविण्याची तयारी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे सुमारे २०० धोकादायक वृक्ष अपघातांना कारणीभूत ठरत असून, या अपघातांमध्ये तब्बल ३२ जणांचा बळी गेल्यानंतर अखेर महापालिकेच्या उद्यान विभागाला जाग आली आहे. प्राथमिक सर्वेक्षणानंतर त्यापैकी ५० अतिधोकादायक वृक्ष हटविण्याची तयारी उद्यान विभागाने सुरू केली आहे. यातील काही पुरातन वटवृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार असून, एका वृक्षतोडीच्या …
The post ३२ जणांचे बळी घेतले, ते ५० वृक्ष हटविण्याची तयारी appeared first on पुढारी.