नाशिक : जिल्ह्यातील टंचाईवर आज चर्चा, पालकमंत्र्यांनी बोलाविली बैठक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाच्या दडीने अवघ्या जिल्ह्यावर टंचाईचे सावट दाटले आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. टंचाई काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि. २८) आढावा बैठक बोलाविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे. चालू वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात दमदार पाऊस झालेला नाही. …
The post नाशिक : जिल्ह्यातील टंचाईवर आज चर्चा, पालकमंत्र्यांनी बोलाविली बैठक appeared first on पुढारी.