पंचनामे करतो, समिती नेमतो असं करु नका; तत्काळ मदत द्या
पालखेड मिरचीचे (जि. नाशिक); पुढारी वृत्ततसेवा ; निफाड तालुक्यात काल दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी दाटून येऊन वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यात द्राक्ष उत्पादकांसह कांदा, मिरची, भाजीपाला आदी पिकांचे उत्पादन घेणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे कोट्यावधी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले. लाखो रूपयांचे कर्ज काढून उभे केलेले द्राक्षपिक क्षणात जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांनी एकच …
The post पंचनामे करतो, समिती नेमतो असं करु नका; तत्काळ मदत द्या appeared first on पुढारी.