नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव काचुर्ली येथील आदिवासी कुटुंबाने रानभाजी खाल्ल्याने नऊ सदस्यांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचारामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे. मंगळवारी सकाळी न्याहारी करताना पारधी कुटुंबातील महिलेने रानात नैसर्गिकरीत्या उगवलेले भुईफोड या भूछत्राची भाजी तयार केली. ती भाजी खाणारे सर्व व्यक्तींना अचानक चक्कर येणे, डोके दुखणे, …
The post नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा appeared first on पुढारी.