रावेर तालुक्यात दूषित पाण्यामुळे 30 जणांना गॅस्ट्रोची लागण

जळगाव पुढारी वृत्तसेवा- रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे दुषीत पाण्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गावातील २० ते ३० जणांवर रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. तर काहींना उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर अजय रिंढे यांनी दिली आहे. या भागातील नागरिकांना लागण वाघोदा गावातील गणेश नगर आंबेडकर नगर मोठा वाडा बेघर वस्ती रमाई नगर या भागात …

जळगाव जिल्ह्याने पहिल्यांदा ओलांडली मतदानाची ‘साठी”

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर व जळगाव मतदारसंघात दि. 13 मे रोजी मतदान झाले. यावेळी प्रथमच जळगाव जिल्ह्याने मतदानाचा 60 टक्केचा आकडा पार केला आहे. यात जळगाव लोकसभेमध्ये 58.48 टक्के मतदान झाले आहे. रावेर लोकसभेमध्ये 64.28 टक्के मतदान झालेले आहे. (Lok Sabha Election 2024) जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा व रावेर लोकसभेच्या …

उदारीच्या पैशांसाठी तगादा लावत असल्याने खून, संशयितास 5 तासात अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – उदारीवर घेतलेले पैसे परत कर म्हणून सारखा तगादा लावत असल्याच्या कारणावरुन एकाचा खून करण्यात आला होता. भडगाव तालुक्यातील बरखेड ते पिंपरखेड दरम्यान असलेल्या दगडाच्या खदानीत साधारण ६० ते ६५ वयोगटातील एकास काहीतरी घातक शस्राने मारहाण करून जिवे ठार मारले होते. याची माहिती घेऊन गुप्त माहितीच्या आधारे खून करणाऱ्या संशयित आरोपीला …

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून राष्ट्रध्वज वंदन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वदंन करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या …

बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी नियोजन करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगांव- खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यासोबतच जमिनीचा पोत वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने जनजागृतीवर भर देणे गरजेचे आहे. त्या साठी आवश्यक त्या उपाय योजना करणे गरजेचे असून जिल्हा बँक व राष्ट्रीय बँकानी किसान क्रेडिट कार्ड धारकांची संख्या वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी …

जळगाव व रावेरच्या महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

जळगाव- जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे व स्मिता वाघ यांनी सकाळीच अकरा वाजेच्या सुमारास आपल्या लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र भरले. यावेळी जिल्ह्यातील तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी अडीच वाजता दाखल झाल्यामुळे ते नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उपस्थित राहू शकले नाही. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेसाठी रक्षा …

4 जून नंतर विरोधकांना फिरणेही मुश्किल होईल : संजय राऊत

जळगाव- शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये बेईमानांना स्थान नाही. यांच्यासारख्या गद्दारांचा वध करावा लागेल व तो मतदान रुपी मतपेटीतून जनता करेल. 4 जून नंतर यांना फिरणेही मुश्किल होईल अशी टीका संजय राऊत यांनी विरोधकांवर केली. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा …

 ‘वंचित’कडून दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वंचित बहुजन आघाडीने नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाकडून सोमवारी (दि.२२) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणुकीतील वंचितच्या एन्ट्रींमुळे नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी तसेच वंचित असा तिहेरी सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. येत्या शुक्रवार (दि.२६)पासून उमेदवारी …

पारा ४०.७ अंशांवर, उष्णतेची लाट कायम : नागरिकांना फुटला घाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून, मागील चार दिवसांत पाऱ्याने दुसऱ्यांदा उच्चांकी पातळी गाठली आहे. शहरात गुरुवारी (दि.१८) पारा ४०.७ अंशांवर स्थिरावला. उष्णतेचा प्रकोप वाढल्याने नागरिकांना घाम फुटला आहे. उत्तर भारताकडून त्यातही विशेष करून राजस्थानच्या दक्षिण भाग तसेच गुजरात व मध्य प्रदेशातील मोकळ्या मैदानाकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील उष्णतेत चांगलीच वाढ झाली …

पारा ४०.७ अंशांवर, उष्णतेची लाट कायम : नागरिकांना फुटला घाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून, मागील चार दिवसांत पाऱ्याने दुसऱ्यांदा उच्चांकी पातळी गाठली आहे. शहरात गुरुवारी (दि.१८) पारा ४०.७ अंशांवर स्थिरावला. उष्णतेचा प्रकोप वाढल्याने नागरिकांना घाम फुटला आहे. उत्तर भारताकडून त्यातही विशेष करून राजस्थानच्या दक्षिण भाग तसेच गुजरात व मध्य प्रदेशातील मोकळ्या मैदानाकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील उष्णतेत चांगलीच वाढ झाली …