राहुल गांधींचा घणाघात; कोणी कितीही प्रयत्न केला तरी संविधान संपवू शकत नाही
नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा आरएसएस, कट्टरपंथी लोक देशात द्वेष पसरवत आहेत. भावाला भावाशी, एका राज्याला दुसऱ्या राज्याशी, समाजा-समाजात व धर्मा- धर्मात एकमेकांना लढवत आहेत. या गोष्टी माध्यमांमध्ये येत नाहीत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान संपवायला निघाले आहेत. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी संविधान संपवू शकत नाहीत, असा घणाघात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी …
The post राहुल गांधींचा घणाघात; कोणी कितीही प्रयत्न केला तरी संविधान संपवू शकत नाही appeared first on पुढारी.