चालकाची डुलकी व टायर फुटल्याने ‘समृद्धी’वर सर्वांधिक अपघाती मृत्यू; महामार्ग पोलिसांचे निरीक्षण
नाशिक : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गावर जानेवारी ते एप्रिलदरम्यान ३५८ अपघातांची नोंद झाली असून, त्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४३ जण गंभीर जखमी व २३६ जण किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. महामार्ग पोलिसांच्या निरीक्षणानुसार सर्वाधिक अपघात चालकास डुलकी लागणे, वाहनांचे टायर फुटणे व वाहनांचा अतिवेग यामुळे झाले आहेत. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर …
The post चालकाची डुलकी व टायर फुटल्याने 'समृद्धी'वर सर्वांधिक अपघाती मृत्यू; महामार्ग पोलिसांचे निरीक्षण appeared first on पुढारी.