नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले
नाशिक : पुढारी वृत्तसेवा अलनिनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जलाशयांमध्ये उपलब्ध पाण्याचे ऑगस्ट एन्डपर्यंत नियोजन करण्यात आले असून, सध्या काळजी करण्यासारखी वेळ नाही. त्यामुळे जून-जुलैमध्ये आढावा घेत आवश्यकता वाटल्यास आठवड्यातून एकदिवस पाणीकपात लागू केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.८) जिल्ह्यातील संभाव्य टंचाई …
The post नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले appeared first on पुढारी.