परवडत नसेल तर कांदा खाऊ नका! दादा भुसे यांचा सल्ला
नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शु्ल्कात वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावण असताना राजकीय नेत्यांमध्ये कांद्यावरून चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे. ‘ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर बिघडत नाही’ असा अजब सल्ला पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला. ‘कांदादर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल, असे …
The post परवडत नसेल तर कांदा खाऊ नका! दादा भुसे यांचा सल्ला appeared first on पुढारी.