वैर मिटला; दिंडोरी लोकसभा मतदारसंघात परिवाराचे मनोमिलन
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क निवडणूक म्हटली की त्यामध्ये राजकारण, घराणेशाही आणि नातीगोती विचारात घेतली जातात. नुकतेच सुप्रियांनी दादांच्या घरी जात आशाकाकीची भेट घेतली तर त्याची लगेच चर्चा झाली. राजकारणातील अशा नात्यांच्या लढती नेहमीच चर्चा केली जाते. नणंद -भावजयच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. असाच नात्यागोत्यांची चर्चा नाशिकमध्ये सुद्धा झाली. ती म्हणजे दिर-भावजय …