हंडाभर पाण्यासाठी नांदगावकरांवर भटकंतीची वेळ
नांदगावकरांवर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनातर्फे सध्या तालुक्यात ४९ टँकरच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. ४७ गावे अन् २२२ वाड्या-वस्त्यांवर ११८ टँकर फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. (Nashik Water Crisis) गतवर्षी जिल्ह्याचे पर्जन्यमान घडले. नांदगाव तालुकाही त्यास अपवाद नाही. त्याचे परिणाम जाणवायला लागले आहेत. मुसळधार पावसाचे आवर्तनच न झाल्याने पावसाळा उलटण्यापूर्वीच …
The post हंडाभर पाण्यासाठी नांदगावकरांवर भटकंतीची वेळ appeared first on पुढारी.