साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव !
जळगाव पुढारी वृत्तसेवा; साहित्य संमेलन हे पुस्तक, विचार आणि विचारवंत यांचा एक अविभाज्य नातं असलेले संमेलन असते. मात्र साने गुरुजींच्या पवित्र भूमिती दुसऱ्यांदा होणाऱ्या साहित्य संमेलनात साहित्यिक दिसून न दिसल्यासारखे दिसत होते. त्यामुळे साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव निर्माण झाली का अशी भावना निर्माण झाली होती. साहित्य संमेलनात साहित्यिकांच्या गर्दी बरोबरच प्रेक्षकांची ही गर्दी असते मात्र …
The post साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव ! appeared first on पुढारी.