नाशिक : अतिवृष्टीबाधितांना मिळणार 37 कोटींची मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये जून-ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे 19 हजार 216 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. तब्बल 56 हजार 675 शेतकरी बाधित झाले असून, शासनाने बाधितांच्या मदतीसाठी 36 कोटी 95 लाख 68 हजार रुपयांचे अनुदान दिले आहे. दालचिनीचा चहा आरोग्यासाठी गुणकारी अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांची मोठी हानी झाली असून, काही ठिकाणी …

The post नाशिक : अतिवृष्टीबाधितांना मिळणार 37 कोटींची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिवृष्टीबाधितांना मिळणार 37 कोटींची मदत

नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

येवला : पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीत पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील शेतकऱ्याने कांदा चाळीतील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि.४) उघडकीस आली. इंद्रजीत विश्वजीत चव्हाण (वय 28) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील निवृत्ती बाबुराव जाधव यांचे …

The post नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक :  16 गाव योजनेच्या नूतनीकरणास अखेर वेग

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव, विंचूरसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामास आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होणार आहे. त्यामुळे नूतनीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याची सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मुलाचे अपहरण झाल्याच्या शंकेने आई कासावीस येथे भुजबळ यांच्या उपस्थितीत लासलगाव विंचूरसह 16 गाव पाणीपुरवठा योजना आढावा बैठक झाली. यात …

The post नाशिक :  16 गाव योजनेच्या नूतनीकरणास अखेर वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :  16 गाव योजनेच्या नूतनीकरणास अखेर वेग

नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी

नाशिक (डांगसौंदाणे) : पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे बागलाण तालुक्यात खरीप पिकांसह बागायत क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना फळबागेसाठी हेक्टरी 1 लाख व खरीप पिकांना हेक्टरी 50 हजारांची भरपाई देण्याबरोबरच पीककर्ज व वीजबिले माफ करावीत, असे साकडे आमदार दिलीप बोरसे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना घातले. उत्तर प्रदेश : २०० रुपयांची फाटकी नोट घेतली …

The post नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी

नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी

नाशिक (डांगसौंदाणे) : पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे बागलाण तालुक्यात खरीप पिकांसह बागायत क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना फळबागेसाठी हेक्टरी 1 लाख व खरीप पिकांना हेक्टरी 50 हजारांची भरपाई देण्याबरोबरच पीककर्ज व वीजबिले माफ करावीत, असे साकडे आमदार दिलीप बोरसे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना घातले. उत्तर प्रदेश : २०० रुपयांची फाटकी नोट घेतली …

The post नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी

धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना

धुळे : पुढारी वृत्तसेवा सातत्याने पावसाच्या जोरदार हजेरीमुळे कपाशीसह खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतीपिकांचा तातडीने पंचनामा करुन नुकसानीचा अहवाल शासनास पाठवावा अशा सुचना कृषी व महसूल विभागातील अधिकार्‍यांना आ.कुणाल पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच शेतकर्‍यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा …

The post धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना

नाशिक : अतिवृष्टीने कोसळली विहीर, शेतकऱ्याचं आख्ख कुटुंब हवालदिल

देवळा/लोहोणेर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कळवण – देवळा तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आले. गिरणा नदीला आलेल्या महापुरात नदीकाठावरील शेतांमध्ये पुरांचे पाणी घुसले. त्याचा फटका उभ्या पिकांना बसला. महसूल विभागाने पंचनामेही केले. परंतु, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने नुकसानग्रस्तांचे शासनाकडे लक्ष लागले आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे दुसर्‍यांदा …

The post नाशिक : अतिवृष्टीने कोसळली विहीर, शेतकऱ्याचं आख्ख कुटुंब हवालदिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिवृष्टीने कोसळली विहीर, शेतकऱ्याचं आख्ख कुटुंब हवालदिल

नाशिक : जिल्ह्यातील 217 रस्त्यांची अतिवृष्टीने चाळण; जिल्हा प्रशासन शासनाला सादर करणार अहवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिनाभरापासून पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सततच्या या पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने ग्रामीण भागातील 217 ग्रामीण व जिल्हा रस्त्यांचे नुकसान झाल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी 68 कोटींचा निधी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून रस्त्यांच्या या परिस्थितीबाबतचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. गोवा : अरेरे..! खुनाला नाही फुटली वाचा; …

The post नाशिक : जिल्ह्यातील 217 रस्त्यांची अतिवृष्टीने चाळण; जिल्हा प्रशासन शासनाला सादर करणार अहवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 217 रस्त्यांची अतिवृष्टीने चाळण; जिल्हा प्रशासन शासनाला सादर करणार अहवाल

नाशिक : हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अतिगर्दी तसेच संततधारेमुळे अपघाताच्या शक्यतेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गड आणि परिसरात पर्यटकांना 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदीचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. वरुणराजाच्या कृपेने त्र्यंबकेश्वर तालुका हिरवाईने नटला आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासह परिसराला पर्यटकांकडून पसंती दिली जाते. गेल्या आठवड्यात कळसूबाई-हरिश्चंद्र अभयारण्यातील कळसूबाई शिखर परिसरातील बारीमध्ये शेकडो पर्यटक अडकले होते. स्थानिक यंत्रणांच्या सतर्कमुळे …

The post नाशिक : हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत वीकेण्डला पर्यटनास बंदी

अतिवृष्टीमुळे पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 ऐवजी 30 जुलैस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात सध्या अतिवृष्टीची परिस्थिती बघता परीक्षेसाठी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून 20 जुलैला होणारी ही परीक्षा आता 31 जुलैस होणार आहे. परीक्षेसाठी याआधी देण्यात आलेले प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. कोविड 19 मुळे मागील वर्षी शाळा …

The post अतिवृष्टीमुळे पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 ऐवजी 30 जुलैस appeared first on पुढारी.

Continue Reading अतिवृष्टीमुळे पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 ऐवजी 30 जुलैस