गड अभेद्य राखण्याचे महायुतीपुढे महद्आव्हान !
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत महायुतीचा गड लढण्यासाठी उमेदवार कोण, याची चर्चा महाराष्ट्रदिनी संपुष्टात आली असली तरी हा गड तिसऱ्यांदा अभेद्य राखण्यासाठी एकत्र आलेल्या चार पक्षांच्या एेक्याची वज्रमूठ आवळण्याचे महद्आव्हान राज्य नेतृत्वापुढे उभे ठाकले आहे. पूर्वार्धात महायुतीकडून उमेदवारीसाठी ज्यांच्या नावाचा उदोउदो झाला, त्या बाहुबली नेत्याची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता गडद झाली आहे. स्वकीयांसह …