जळगाव : भाववाढीच्या आशेने घरातील कापसाची साठवणूक ठरतेय धोकादायक; शेतकरी संकटात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. गेल्या हंगामात कापसाला १२ ते १३ हजाराचा भाव मिळाला असल्याने यंदा कापूस लागवड वाढली. यंदा मात्र उत्पादनातच घट झाल्याने चांगला दर मिळाला तर उत्पादनातील घट भरून निघेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र योग्य भावच मिळत नसल्याने जळगाव जिल्ह्यात …

The post जळगाव : भाववाढीच्या आशेने घरातील कापसाची साठवणूक ठरतेय धोकादायक; शेतकरी संकटात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भाववाढीच्या आशेने घरातील कापसाची साठवणूक ठरतेय धोकादायक; शेतकरी संकटात

नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे परिसरातील शेतीसाठी भार नियमन वगळता इतर वेळेत सुरळीत व सलग आठ तास वीज पुरवठा करावा यासाठी दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत ओझर ग्रामीणच्या सहायक अभियंता सुवर्णा मोरे यांना नियमित वीज पुरवठ्याबाबत निवेदन …

The post नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला ‘हा’ निर्धार

निफाड (जि. नाशिक) : प्रतिनिधी शेतीसाठी पाण्याप्रमाणेच वीज देखील अत्यावश्यक बाब बनलेली आहे. विजेमुळे आपले शेतीचे उत्पन्न वाढलेले आहेत. म्हणून आप आपले शेतीपंपाचे वीज बिल भरणे हे शेतकऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. महाराष्ट्र शासनाची कृषी वीज वितरण 2020 योजना शेतकरी बांधवांच्या लाभाची असल्याने शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी …

The post नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला 'हा' निर्धार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला ‘हा’ निर्धार

नाशिक : रक्ताच्या सहाय्याने पत्र लिहून मुख्यमंत्र्याना कांदा अग्निडाग समारंभाचे निमंत्रण

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसुल येथील कृष्णा भगवान डोंगरे या युवा शेतकऱ्यांचे ६ मार्च २०२३ रोजी शेतातील उभ्या कांदा पिकाला अग्निडाग समारंभाचे आयोजन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः च्या रक्ताने पत्र लिहून आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. पक्षाच नाव, चिन्ह चोरणं हा पुर्वनियोजित कट, उद्धव ठाकरेंचा घणाघात स्वत:च्या …

The post नाशिक : रक्ताच्या सहाय्याने पत्र लिहून मुख्यमंत्र्याना कांदा अग्निडाग समारंभाचे निमंत्रण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रक्ताच्या सहाय्याने पत्र लिहून मुख्यमंत्र्याना कांदा अग्निडाग समारंभाचे निमंत्रण

नाशिक : भाव कोसळले; शेतकर्‍यांचा सवाल : तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं?

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा बाजार समिती तसेच किरकोळ बाजारात कांद्यापाठोपाठ जवळपास सर्वच भाजीपाल्यांच्या भावात मोठी घसरण झाली. सर्वांत मोठी घसरण मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर आणि टोमॅटोची झाली आहे. मेथीला शेकडा 100 ते 250 रुपये, कोथिंबीरला शेकडा 150 ते 200 रुपये, तर टोमॅटोला प्रतिक्विंटल 600 इतकाच भाव मिळत आहे. परिणामी, कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव …

The post नाशिक : भाव कोसळले; शेतकर्‍यांचा सवाल : तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाव कोसळले; शेतकर्‍यांचा सवाल : तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं?

Aditya Thackeray : शेतकऱ्यांचा सुवर्णकाळ हरवलाय

नाशिक (विंचूर) : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी काळातील मदत शेतकऱ्यांना आता मिळत नाही. कृषिमंत्री कोण आहेत ते लोकांना बघायला मिळत नाही. जिल्ह्यात युवकांना नोकरी नाही. उद्योग गुजरातला जात आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत असून, राज्यात कर्जमुक्ती नाही. गद्दारांच्या सत्तेत रोजगार नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांचा सुवर्णकाळ हरवला असल्याचा घणाघात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी …

The post Aditya Thackeray : शेतकऱ्यांचा सुवर्णकाळ हरवलाय appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : शेतकऱ्यांचा सुवर्णकाळ हरवलाय

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये बिबट्या दिसला; बसविले ट्रॅप कॅमेरे

जळगाव (मुक्ताईनगर) : पुढारी वृत्तसेवा शेती-शिवारात बिबट्याचा अधिवास असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून गावात चर्चा होती. सरपंच तथा वनसमिती अध्यक्ष प्रविण खिरोडकर, गजानन पाटील यांनी वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावून घेतले. अखेर बिबट्याचा अधिवास असल्याचे सिद्ध झाले असून शेतकऱ्यासह शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. धुळे शहरावर आता ११६ सीसीटीव्हीचा ‘वॉच’; उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील …

The post जळगाव : मुक्ताईनगरमध्ये बिबट्या दिसला; बसविले ट्रॅप कॅमेरे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरमध्ये बिबट्या दिसला; बसविले ट्रॅप कॅमेरे

नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात महिन्यापासून महत्त्वाच्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली आहे. पिकांना पाहिजे ते खत उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनात घट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील कृषी विभागाने रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. धायरीत हंडाभर पाण्यासाठी चिरीमिरी! तालुक्यात सध्या युरिया 10.26.26 आणि 24.24.0 ही खते गेल्या …

The post नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रासायनिक खतांसाठी शेतकर्‍यांची धावाधाव; रब्बीचा हंगाम अडचणीत

स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी : शेतकऱ्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलनात सहभागी होणार

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून सक्तीची वसूली मोहीम सुरू आहे. यामध्ये मात्र काही थकबाकीदारांना वगळून जिल्हा बँकेने  गरीब शेतकऱ्यांनाच वेठीस धरले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या या कारवाईस विरोध दर्शविला आहे. तसेच काही कर्जदार शेतकऱ्यांचे खासगी वाहने देखील जिल्हा बँकेने जप्त करण्यात सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत …

The post स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी : शेतकऱ्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलनात सहभागी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी : शेतकऱ्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलनात सहभागी होणार

नाशिक : अन् पाडसाच्या मदतीला शेतकरी आला धावून

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यातील मळगाव येथे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाच्या पाडसाला शेतकऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाने जीवनदान मिळाले आहे. मळगाव येथील प्रकाश आहेर यांच्या गट क्रमांक २७१ मधील क्षेत्रात उसाची लागवड केलेली असून, पिकाची तोडणी सध्या सुरू आहे. या परिसरात हरणांचे मोठे वास्तव्य असून, आपल्या क्षेत्रातील ऊस तोडणी सुरू असलेल्या क्षेत्रात येथील शेतकरी …

The post नाशिक : अन् पाडसाच्या मदतीला शेतकरी आला धावून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अन् पाडसाच्या मदतीला शेतकरी आला धावून