नाशिक : ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत पावसाने ‘पाणी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बहुतांश तालुक्‍यांत गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो, मका, भाजीपाला पिके, भात, सोयाबीन, कांदा आणि नवीन कांदा रोपे यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. तसेच छाटणी केलेल्या द्राक्षबागादेखील सततच्या पावसामुळे खराब होत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दररोज रात्री धो-धो कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी (दि. २०) पहाटे तर कहर …

The post नाशिक : ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत पावसाने ‘पाणी’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन दिवाळीत बळीराजाच्या डोळ्यांत पावसाने ‘पाणी’

नाशिक : शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – ज्येष्ठ नेते पंडितराव निकम

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात बुधवारी, दि.19 रात्री झालेल्या मुसळधारमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विठेवाडी येथील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव निकम यांनी केली आहे. देवळा तालुक्यात बुधवारी (दि.१९) रात्री मुसळधारमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणी विशेषतः भऊर, विठेवाडी या परिसरात …

The post नाशिक : शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा - ज्येष्ठ नेते पंडितराव निकम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – ज्येष्ठ नेते पंडितराव निकम

Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

नाशिक, लासलगाव : वार्ताहर  नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू असल्याने चाळीत साठविलेला उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला आहे तर नवीन लाल कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा दरात सुधारणा होऊन देखील शेतकरी वर्गाला झालेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. सध्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी …

The post Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

नाशिक : अबब… बाजरीला तब्बल ‘इतक्या’ फुटांचा कणीस, वासोळच्या शेतकर्‍याचा प्रयोग चर्चेत

नाशिक, लोहोणेर : पुढारी वृत्तसेवा बाजरी तसे पारंपरिक पीक सर्वांनीच अनुभवले. पण आजवर आपण साधारण फूटभर लांब कणीस पाहिले असेल, मात्र देवळा तालुक्यातील वासोळच्या शेतकर्‍याने पेरलेल्या बाजरीला तब्बल तीन फुटांहून अधिक लांबीचे कणीस लागल्याने ही आश्चर्यकारक बाब परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. शेतकरीवर्ग पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवून नगदी पिकांकडे वळला असताना, आता पारंपरिक पिकांतही नवनवीन …

The post नाशिक : अबब... बाजरीला तब्बल 'इतक्या' फुटांचा कणीस, वासोळच्या शेतकर्‍याचा प्रयोग चर्चेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अबब… बाजरीला तब्बल ‘इतक्या’ फुटांचा कणीस, वासोळच्या शेतकर्‍याचा प्रयोग चर्चेत

वन्यजीव सप्ताह : मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह लगतच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यातूनच मानव-बिबट्या संघर्षाला आमंत्रण मिळत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पूर्व वनविभागाचे सहायक वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे यांनी केले. केशवनगर भागात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वन्यजीव सप्ताहानिमित्त पूर्व वनविभाग, नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव विभाग व वनबहुउद्देशीय संस्था …

The post वन्यजीव सप्ताह : मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता appeared first on पुढारी.

Continue Reading वन्यजीव सप्ताह : मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता

धुळे : न्यायासाठी शेतकऱ्यांचा ४५ किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करीत मोर्चा

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पेसा क्षेत्रामधील डवण्यापाडा, हनुमंतपाडा, राईनपाडा, काकरपाडा, खळटी कुहेर, बागुल नगर, पुनाजी नगर, मोहकड, भोयाचापाडा, माळपाडा, सावरपाडा, मल्याचापाडा या गावांतील शेतक-यांच्या शेतजमिनी खोदून एका कंपनीची अहमदाबाद ते सोलापुर पर्यंतच्या कार्यक्षेत्रातील पाईपलाईन जात आहे. त्याविरोधात या गावांतील शेतकरी आक्रमक झाले असून या शेतक-यांनी तब्बल 45 किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करत तहसीलदारांकडे …

The post धुळे : न्यायासाठी शेतकऱ्यांचा ४५ किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करीत मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : न्यायासाठी शेतकऱ्यांचा ४५ किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करीत मोर्चा

नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा

संतप्त शेतकऱ्यांचा सवाल : सदाभाऊ खोत, किरीट सोमय्या यांचे आता मौन का? नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा नगदी पीक असलेल्या कांद्याला केवळ 800 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव असताना, नाफेड आता बाजारपेठेत कांदा विक्रीस आणणार असल्याच्या चर्चेने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. शेतकऱ्यांचा कांदा चाळीत पडून असताना नाफेडचा अडीच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात …

The post नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा

केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढला

जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यामध्ये केळी पिकावर विषाणूजन्य सी.एम.व्ही रोगाने थैमान घातले आहे. कृषी विभागाकडून संसर्गजन्य केळी बागेचा सर्वे करण्यात आला आहे. अशावेळी स्वच्छता राखत शेती करण्याचे आव्हान कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. रावेर, मुक्ताईनगर तालुक्यानंतर आता यावल तालुक्यातील केळी पिकावर विषाणूजन्य रोगाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. केळी उत्पादक हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या …

The post केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढला

नाशिक : अंबादास दानवे यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा टाहो

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा वंजारवाडी येथे चार दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पावसामुळे गावासह शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी (दि. 5) या भागाची पाहणी केली. या वेळी अनेक शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडत दानवे यांना निवेदने सादर करीत नुकसानभरपाईची मागणी केली. या निवेदनात म्हटले आहे की, …

The post नाशिक : अंबादास दानवे यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा टाहो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबादास दानवे यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा टाहो

नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

येवला : पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीत पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील शेतकऱ्याने कांदा चाळीतील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि.४) उघडकीस आली. इंद्रजीत विश्वजीत चव्हाण (वय 28) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील निवृत्ती बाबुराव जाधव यांचे …

The post नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या