बोगस बियाण्यासंदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर समिती गठीत

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये बोगस बियाणे बोगस खतामुळे शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानी संदर्भात विषय उपस्थित करून बोगस बियाणे व बोगस खत वाटप करणाऱ्या कंपन्याविरुद्ध कठोर कायदा करण्याचा प्रश्न ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. राज्यभरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी विविध कंपनीच्या बनावट बियाण्याचा व खताच्या माध्यमातून खरेदी करतांना फसवणूक होत होती. याकरिता कठोर …

The post बोगस बियाण्यासंदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर समिती गठीत appeared first on पुढारी.

Continue Reading बोगस बियाण्यासंदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर समिती गठीत

बोगस बियाण्यासंदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर समिती गठीत

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये बोगस बियाणे बोगस खतामुळे शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानी संदर्भात विषय उपस्थित करून बोगस बियाणे व बोगस खत वाटप करणाऱ्या कंपन्याविरुद्ध कठोर कायदा करण्याचा प्रश्न ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. राज्यभरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी विविध कंपनीच्या बनावट बियाण्याचा व खताच्या माध्यमातून खरेदी करतांना फसवणूक होत होती. याकरिता कठोर …

The post बोगस बियाण्यासंदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर समिती गठीत appeared first on पुढारी.

Continue Reading बोगस बियाण्यासंदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर समिती गठीत

अद्यापही ४१ टक्के पेरण्या बाकी, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील उत्तर भागात पावसाने ओढ दिली अशल्याने ब‌‌ळीराजाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. दरवर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात होऊन पेरण्याला सुरुवात होत असते. यंदा मात्र जुलैचा अर्धा महीना उलटून गेला तरी पाहीजे तसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील बळीराजावर संकट ओढवले आहे, वातावरणाचा असाच खेळ सुरु राहीला तर दुबार पेरण्यांना सामोरे जावे लागण्याची …

The post अद्यापही ४१ टक्के पेरण्या बाकी, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading अद्यापही ४१ टक्के पेरण्या बाकी, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एसटीपी प्लांटला तातडीने मंजुरी द्यावी व प्लांट उभा करावा तसेच गेल्या 20 वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. २६) अंबड, नाशिक येथून शेतकऱ्यांनी भरपावसात मंत्रालयाकडे कूच केले. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार …

The post नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच

Monsoon : पाऊस लांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा जून महिना अर्ध्याच्या वर संपला, तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करून ठेवली परंतु पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ग्रामीण भागात बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. जून महिन्यातील मृग नक्षत्रात पाऊस झाला, तर …

The post Monsoon : पाऊस लांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट appeared first on पुढारी.

Continue Reading Monsoon : पाऊस लांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट

नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक

नाशिक : वैभव कातकाडे अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाशिक कृषी विभागातर्फे पावसाच्या वेळेनुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत कृषी विभागाकडून जनजागृतीही मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. त्यामुळे मान्सूनमुळे बळीराजाचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अल निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सन २०२३-२४ मध्ये …

The post नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक

नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी

 दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जोपूळ येथील सरपंच माधव उगले यांच्या द्राक्षबागेचे समाजकंटकांनी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच शेतीसाहित्याचीही चोरी करण्यात आली आहे. याबद्दल माहिती अशी की, जोपूळचे सरपंच माधव उगले यांची जोपूळ-पिंपळगाव मार्गावर जोपूळ शिवारात द्राक्षबाग आहे. काही समाजकंटकांनी 20 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास उगले यांच्या द्राक्षबागेत कुऱ्हाडीने घाव घालून मोठ्या …

The post नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी

धुळे : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजे शेतकरी कुटुंबाचे सुरक्षाछत्रच

धुळे : पुढारी वृत्तसेवा शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे अनेकदा शेतक-यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना अंपगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होऊन शेतकरी कुटुंबावर दुखा:चा मोठा …

The post धुळे : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजे शेतकरी कुटुंबाचे सुरक्षाछत्रच appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजे शेतकरी कुटुंबाचे सुरक्षाछत्रच

तक्रारी माझ्याकडे करतात, मतदान त्यांना का करतात? राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून रविवारी (दि.२१) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अडचणी मांडल्यानंतर ‘अडचणीच्या काळात तुम्ही मला भेटायला येतात आणि मतदान पिळवणूक करणाऱ्यांना का करता?’ असा प्रश्न राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना विचारला. त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत असे शेतकऱ्यांनी विचारले. दरम्यान, मुख्यमंत्री …

The post तक्रारी माझ्याकडे करतात, मतदान त्यांना का करतात? राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading तक्रारी माझ्याकडे करतात, मतदान त्यांना का करतात? राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल

नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी येथील मुरमुरा कारखान्याच्या प्रदूषणासह दुषित पाण्यामुळे रहिवाशी परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील मुरमुरा कारखान्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी होत आहे. वणी सापुतारा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारालगत असलेला मुरमुरा तयार करणारा कारखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडे रहिवाशी शेतकऱ्यांनी केली आहे. …

The post नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त