बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, राज ठाकरेंनी सांगितली ‘तारीख’

पुढारी ऑनलाइन डेस्क; मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये पक्षाचा वर्धापन दिन पार पडतो आहे. त्यासाठी राज ठाकरे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. आज (दि.9) वर्धापन दिन कार्यक्रमात राज यांनी मनसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना श्रद्धा व सबुरीचा सल्ला देत संयम ठेवायला सांगितला. दरम्यान आणखी बऱ्याच गोष्टी बोलायच्या असल्याचेही ते म्हणाले. राज ठाकरे म्हणाले, मला आणखी बऱ्याच …

The post बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, राज ठाकरेंनी सांगितली 'तारीख' appeared first on पुढारी.

Continue Reading बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, राज ठाकरेंनी सांगितली ‘तारीख’

राज ठाकरेंचा राजकीय ‘सत्संग’, कार्यकर्त्यांना दिला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला

पुढारी ऑनलाइन डेस्क – गेल्या अठरा वर्षात अनेक चढ -उतार पाहिले, चढ कमी उतारच जास्त पाहिले. याकाळात तुम्ही सगळे माझ्यासोबत राहीले. पण महाराष्ट्र सैनिकांनो संयम ठेवा, यश कुठेही जात नाही, ते मी तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहत नाही. इतर पक्षांना जे यश मिळाले आहे, ते सहज मिळालेले नाही त्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. त्यामुळे …

The post राज ठाकरेंचा राजकीय 'सत्संग', कार्यकर्त्यांना दिला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचा राजकीय ‘सत्संग’, कार्यकर्त्यांना दिला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला

आचारसंहितेची टांगती तलवार, निधी खर्चासाठी जिल्हा नियोजनची लगीनघाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पुढील आठवड्यात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणूका घोषित होण्याची शक्यता असल्याने अखेरच्या टप्यात निधी खर्चासाठी जिल्हा नियोजन समित्यांची धावपळ सुरु आहे. शासनाने चालू वर्षी ३६ जिल्हा नियोजन समित्यांना १५ हजार १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. समित्यांनी प्राप्त निधीतून ८९ टक्के निधी खर्च केला असून उर्वरित निधी खर्चावर आता आचारसंहितेची टांगती तलवार …

The post आचारसंहितेची टांगती तलवार, निधी खर्चासाठी जिल्हा नियोजनची लगीनघाई appeared first on पुढारी.

Continue Reading आचारसंहितेची टांगती तलवार, निधी खर्चासाठी जिल्हा नियोजनची लगीनघाई

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेतीसाठी दिवसा मिळणार १२ तास वीज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना-२.० अंतर्गत आठ हजार मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता गाठण्यासाठी निविदाप्रक्रिया निश्चित केली आहे. संबंधित कंपन्यांनी १८ प्रकल्प उभारणी करायची आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाकाठी सिंचनासाठी १२ तास वीज उपलब्ध होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाकरिता वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग …

The post शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेतीसाठी दिवसा मिळणार १२ तास वीज appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेतीसाठी दिवसा मिळणार १२ तास वीज

नाशिकमध्ये मस्करीत गुप्तांगाला मार लागल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

देवळाली कॅम्प पुढारी वृत्तसेवा : येथील स्टेशन वाडी परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चेष्टा मस्करतीतून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघाही अल्पवयीन मुलांमध्ये हसी-मजाक वरुन झालेली बाचाबाची एकाच्या जीवावर बेतली आहे. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी प्रशांत झिनवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, (दि. 7) रोजी लवनीत किरणकुमार भगवाने (15) व सुमित मनोज सोळंकी( 17) हे दोघेही …

The post नाशिकमध्ये मस्करीत गुप्तांगाला मार लागल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मस्करीत गुप्तांगाला मार लागल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, ‘आदिवासी न्याय’…

नंदुरबार : कॉंग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदूरबारात दाखल होणार असून, या यात्रेला नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी न्याय यात्रा म्हणून संबोधले जाणार आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच आदिवासींना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे समाज नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे. परंतु, मोदी सरकारने आदिवासीविरोधी कायदे करून त्यांना न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न …

The post राहूल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, 'आदिवासी न्याय'... appeared first on पुढारी.

Continue Reading राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, ‘आदिवासी न्याय’…

जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात 20 नवीन वाहने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याबरोबरच पोलीस प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. पोलिसांच्या कामात नवीन वाहनांमुळे वेग येणार असून आगामी काळात पोलिसांनी कर्तव्याप्रती अधिक दक्ष राहण्याचे अवाहन प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नाशिक कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त 20 नवीन बोलेरो वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री दादाभुसे यांच्या …

The post जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात 20 नवीन वाहने appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात 20 नवीन वाहने

पंचवटी, सिडको विभागाचे विभाजन? नव्याने प्रशासकीय विभाग निर्मितीच्या हालचाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविताना प्रशासकीय यंत्रणेवर ताढ वाढत असल्याने शहरात दोन नव्या प्रशासकीय प्रभागांची निर्मिती करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. अस्तित्वातील सहापैकी पंचवटी व सिडको विभाग क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या घनतेच्या तुलनेत मोठे असल्याने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पंचवटी विभागाचे विभाजन करून नांदूर-दसक तर सिडको विभागाचे …

The post पंचवटी, सिडको विभागाचे विभाजन? नव्याने प्रशासकीय विभाग निर्मितीच्या हालचाली appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटी, सिडको विभागाचे विभाजन? नव्याने प्रशासकीय विभाग निर्मितीच्या हालचाली

राज्यात शहरी भागालाही कुपोषणाची बाधा, सुरू करणार ‘नागरी बाल विकास केंद्रे’

ग्रामीण विशेषत: आदिवासी जिल्ह्यांमध्ये असलेली बाल कुपोषणाची समस्या गेल्या काही वर्षांत शहरी भागातही झपाट्याने वाढत असल्याचे भयावह वास्तव समोर आल्याने त्यावर मात करण्यासाठी आता ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर राज्यात नागरी भागातही अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ‘नागरी बाल विकास केंद्र’ सुरू केले जात आहेत. यासाठी महापालिका, नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत असलेल्या अंगणवाड्यांमार्फत …

The post राज्यात शहरी भागालाही कुपोषणाची बाधा, सुरू करणार 'नागरी बाल विकास केंद्रे' appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात शहरी भागालाही कुपोषणाची बाधा, सुरू करणार ‘नागरी बाल विकास केंद्रे’

मियावाकी प्रकल्प : मनपा शिक्षकांनी घेतला २,१८७ रोपांचा बळी

ज्ञानाची गोष्ट असो, चांगला माणूस होण्याची गोष्ट असो वा चांगल्या संस्कारांची गोष्ट ‘शिक्षक’च या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवितात. मात्र, शिक्षकच आपल्या कर्तव्यापासून भरकटले, तर… होय, महापालिकेच्या नऊ शाळांमध्ये ‘मियावाकी’ प्रकल्पा अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या तब्बल २,१८७ रोपांचा निव्वळ शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे वर्षभराच्या आत बळी गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही रोपे जगविण्याचा या …

The post मियावाकी प्रकल्प : मनपा शिक्षकांनी घेतला २,१८७ रोपांचा बळी appeared first on पुढारी.

Continue Reading मियावाकी प्रकल्प : मनपा शिक्षकांनी घेतला २,१८७ रोपांचा बळी