पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा तर शिवरायांचे आज्ञापत्र हाच पर्याय : राम खुर्दळ

नाशिक : नैसर्गिक संसाधने आपली शास्वत संपत्ती आहे, तिच्या ऱ्हासाला स्वार्थी व विकृत मानव कारणीभूत आहे. वाढलेला वनवा, लाकूडतोड, पाण्याचा अपरिमित वापर, उपसा, डोंगर नैसर्गिक टेकड्यांचे अपरिमित उत्खनन, नद्या उपनदयांचे हरवलेले अस्तित्व, जैव विविधतेचा (वन्यजीव पक्षी) होणारा ऱ्हास, तसेच घाट माथ्यांचे ओसाड होणे, उभ्या झाडांवर चालणाऱ्या कुऱ्हाडी यामुळे नैसर्गिक ऋतूचक्र त्याच समतोल हरवून बसले आहे. …

Continue Reading पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा तर शिवरायांचे आज्ञापत्र हाच पर्याय : राम खुर्दळ

म्हणून नाशिक पोलिसांचा आता पायी गस्तीवर भर, १२ ‘फिक्स पॉइंट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरात ठराविक वेळेत जबरीचाेरी, घरफोडी सारखे प्रकार घडत आहेत. नाकाबंदी करूनही संशयित चेारटे पसार होत असल्याने पोलिसांनी सायंकाळच्या पायी गस्तीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे संशयित वाहनचालकाची चौकशी, त्याच्याकडील वाहनाची तपासणी केली जात आहे. त्यामुळे शहराच्या महत्वाच्या रस्त्यांसह कॉलनी परिसरातही पोलिसांचा वावर दिसत असून पोलिस अचानक तपासणी करत असल्याने गुन्हेगारांसह …

Continue Reading म्हणून नाशिक पोलिसांचा आता पायी गस्तीवर भर, १२ ‘फिक्स पॉइंट’

ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकरांकडे किती संपत्ती?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे बंडखोर उमदेवार विजय करंजकर यांची कौटुंबीक संपत्ती २८ कोटी ७२ लाख २६ हजार ५३९ रुपये आहे. तर करंजकरांच्या नावे १६ लाख ३१ हजार २९७ रुपयांचे कर्ज आहे. (Vijay Karanjkar) करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल करताना त्यासोबत प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती सादर केली आहे. त्यांच्या नावे २ कोटी …

Continue Reading ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकरांकडे किती संपत्ती?

ठाकरेंवर निष्ठा तर, बंडखोरीची गरज काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची भूमिका विसंगत असल्याचा आरोप करत उध्दव ठाकरेंवर निष्ठा असल्याचे म्हणत असाल तर बंडखोरीची गरज काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी करंजकर यांनी केला आहे. उमेदवारी ऐनवेळी कापली गेल्याने नाराज असलेले ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख करंजकर …

Continue Reading ठाकरेंवर निष्ठा तर, बंडखोरीची गरज काय?

दिंडोरीत जनरलचे मतदान ठरणार निर्णायक, हे तीन प्रश्न महत्वाचे…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये निफाड, चांदवड, येवला आणि नांदगाव तालुक्यातील सर्वसाधारण गटाचे मतदान निर्णायक ठरण्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे यंदा देखील हिच री पुढे ओढली जाणार असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. लोकसभा मतदारसंघांची २००८ मध्ये पुनर्रचना झाल्यानंतर दिंडोरी हा आदिवासींंसाठी राखीव मतदारसंघ म्हणून उदयास आला. या मतदारसंघामध्ये कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, …

Continue Reading दिंडोरीत जनरलचे मतदान ठरणार निर्णायक, हे तीन प्रश्न महत्वाचे…

ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक, कांदा निर्यातीच्या निर्णयावरुन उमटल्या प्रतिक्रिया

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक असून निर्यात बंदी उठली असे वाटत असले तरी निर्यात शुल्क तसेच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या निवडणूका सुरु असून महाराष्ट्रात कांद्याच्या प्रश्नावरुन जनमत केंद्र सरकारच्या विरोधात गेले आहे. त्यामुळे भीतीपोटी …

Continue Reading ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक, कांदा निर्यातीच्या निर्णयावरुन उमटल्या प्रतिक्रिया

गड अभेद्य राखण्याचे महायुतीपुढे महद्आव्हान !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत महायुतीचा गड लढण्यासाठी उमेदवार कोण, याची चर्चा महाराष्ट्रदिनी संपुष्टात आली असली तरी हा गड तिसऱ्यांदा अभेद्य राखण्यासाठी एकत्र आलेल्या चार पक्षांच्या एेक्याची वज्रमूठ आवळण्याचे महद्आव्हान राज्य नेतृत्वापुढे उभे ठाकले आहे. पूर्वार्धात महायुतीकडून उमेदवारीसाठी ज्यांच्या नावाचा उदोउदो झाला, त्या बाहुबली नेत्याची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता गडद झाली आहे. स्वकीयांसह …

Continue Reading गड अभेद्य राखण्याचे महायुतीपुढे महद्आव्हान !

काझी गढीचे कुणा ना ‘स्मरण’, भीतीच्या सावटाखाली रोजच मरण

अनेक निवडणुका आल्या अन‌् गेल्या. परंतू, जुन्या नाशकातील काझी गढीच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न कायम आहे. पोकळ आश्वासनांपलिकडे येथील रहिवाशांच्या हाती काहीही लागू शकलेले नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गढीवासियांना पुन्हा आश्वासनाची खैरात मिळणार असली तरी कर्तव्यपूर्तीचे विस्मरण झालेल्या लोकप्रतिनिधींमुळे गढीवासियांचा आगामी पावसाळा देखील मरणाच्या भितीच्या छायेखालीच सरणार हे मात्र निश्चित आहे. इर्शाळगड दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Continue Reading काझी गढीचे कुणा ना ‘स्मरण’, भीतीच्या सावटाखाली रोजच मरण

नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर अपक्ष आणि बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्येच सरळ लढत दिसत असली तरी अपक्ष आणि बंडखोरांमुळे होणाऱ्या मतांच्या विभागणीवरच विजयाचे गणित अवलंबून असल्याने अपक्ष, बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर असणार …

Continue Reading नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान

नाशिकमध्ये अघोषित पाणीकपात? अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विक्रमी तापमानवाढीमुळे नाशिककरांचा जीव कासावीस बनला असताना धरणातील अपुरे पाणी आरक्षण आणि चर खोदण्याच्या परवानगीला होणारा विलंब लक्षात घेता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अघोषित पाणीकपातीला सुरुवात केल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाली असताना शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, आता तर प्रतिमाणसी प्रतिदिन १३५ लिटर पाण्याचा पुरवठाही होत …

Continue Reading नाशिकमध्ये अघोषित पाणीकपात? अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा