नाशिक : एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य – भास्करराव पेरे पाटील
नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा गावांचा खरोखरच विकास करायचा असेल तर गावपातळीवरील नेत्यांनी दोन दिशेला तोंड न करता एकत्रित येऊन कामकाज करावे व विविध क्षेत्रातील मार्गदर्शक असणारे शिक्षक, पुढारी, पत्रकार, कीर्तनकार यांनी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ठाम भूमिका घेतल्यास समाजस्वास्थ बिघडणार नाही, उलट विकासाच्या दृष्टीने वाटचाल करेल. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील पाटोदा येथील सरपंच, व्याख्याते भास्करराव …
The post नाशिक : एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य - भास्करराव पेरे पाटील appeared first on पुढारी.