नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे
नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान विभागाने यंदा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते. जून महिना जवळपास कोरडा गेल्याने, हे संकट अधिकच गडद झाले होते. मात्र, जूनच्या शेवटी-शेवटी व जुलैच्या पहिल्या काही दिवसांत पावसाने धरण परिसरात दमदार हजेरी लावल्याने पाणीकपातीचे संकट यंदा टळले आहे. गेल्या काही दिवसांत धरण परिसरात जोरदार …
The post नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे appeared first on पुढारी.